Nana Patole:‘भगवान श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर भारत भ्रमण यात्रा करणारे राहुल गांधी चौथे

Sakal 2022-09-14

Views 166

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला भगवान श्रीरामांशी जोडलंय.‘भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारे राहुल गांधी चौथे आहेत’.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS