'ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील आमदारांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. २०-२५ आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने काळ पूर्ण करेल. पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे मंत्रालयाची तारीख वर तारीख येत आहे. त्याचे कारण म्हणजे कोर्ट आणि दुसरं म्हणजे पक्षप्रवेश आहे. पुढील १५ दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल. शिंदे व भाजप सरकार बहूमतात पूर्ण वेळ सरकार टिकेल' अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.